Rain

पुन्हा अवकाळीचा कहर…वीज पडल्याचा चार घटना; 2 महिलांसह 3 बैल ठार…

माझा कट्टा | प्रतिनिधी – बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळीने कहर सुरू केलाय. सायंकाळनंतर सुरू झालेल्या वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटाने चार दुर्घटना घडल्या ...
Rain

Video | तुफान बर्फवृष्टी…अन जिकडं तिकडं फक्त बर्फचं बर्फ…बीडच्या अरणविहीरा गावात अवकाळीचा धुमाकूळ..

माझा कट्टा | प्रतिनिधी – बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसासह गारपिटीने कहर केलाय. तर आज पुन्हा एकदा बीडच्या आष्टी तालुक्यात असणाऱ्या ...
इतर बातम्या

शेतकऱ्यांनी हवालदिल होऊ नये सरकार तुमच्या पाठीशी – अब्दुल सत्तार

माझा कट्टा | प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि गारपीटग्रस्त भागाची मी स्वतः पाहणी केली. खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे नुकसान झालं आहे.. काही ठिकाणचं ...
कृषी

बीड जिल्ह्यात नाफेडचे 17 हरभरा खरेदी केंद्र सुरू; गेल्या पंधरा दिवसात या हमीभाव केंद्रावर 10 कोटींचा हरभरा खरेदी….

माझा कट्टा | प्रतिनिधी – बीड जिल्ह्यात नाफेडचे 17 हरभरा हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. या नाफेडच्या केंद्रावर 31 मार्चपर्यंत 16 ...
CBI

बीडमध्ये ईडी आणि सीबीआयचे छापे….!

माझा कट्टा | धारूर – बीडच्या धारूर तालुक्यात असलेल्या मुंगी येथील शिवपार्वती साखर कारखान्यावर रात्रीपासूनच ईडी आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले असून त्यामध्ये ...
आंदोलन

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आम आदमी पार्टीचे रूमणे मोर्चा

माझा कट्टा | बीड बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आम आदमी पार्टीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी, रूमणे मोर्चा काढला. यावेळी मोर्चात शेतकरी सहभागी झाले होते. शहरातील ...
कृषी

ऐकावं ते नवलचं…चक्क बोकडाचे विधिवत बारशे अन् चेतक असे नामकरण..

माझा कट्टा | बीड गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर लहान बाळांचे नामकरण करण्याचा शुभदिवस समजला जातो… मात्र बीडच्या चोपनवाडी येथिल शेतकऱ्याने आपल्या लाडक्या बोकडाचे नामकरण केले ...
कृषी

बीड जिल्ह्यात रानडुकरांचा धुमाकूळ; माजलगावसह गेवराई तालुक्यात ऊसतोड कामगार महिला आणि शेतकऱ्यांवर रानडुकरांचा हल्ला..

माझा कट्टा | माजलगाव बीड जिल्ह्यात रानडुकराने धुमाकूळ घातलाय. काल एकाच दिवशी बीडच्या माजलगाव आणि गेवराई तालुक्यात रानडुकराने ऊसतोड कामगार महिलांसह शेतकऱ्यांवर प्राणघात ...
कृषी

कांद्यानं आणलं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी..शेतकऱ्याचे अख्ख कुटूंब रात्रभर रडत होत.

माझा कट्टा | बीड कांद्याचे भाव पडल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.. साडेतीन टन कांदा विक्री करून शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले ...
इतर बातम्या

कवडीमोल भावाने घेतला कांदा उत्पादक शेतकऱ्याचा बळी..? कांद्याला भाव नसल्यानं कर्ज फेडाव कसं? या विवचनेतून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या..

माझा कट्टा | आष्टी कांद्याला मिळत असणाऱ्या कवडीमोल भावाने पुन्हा एका कांदा उत्पादक शेतकऱ्याचा बळी घेतलाय. कांद्याला भाव नाही, मग पैसे येणार कसे ...

Posts navigation